Headlines

आजपर्यंतच्या मराठीच्या इतिहासातली सर्वात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’, प्राजक्ता माळीला पाहून तुम्हालाही धक्का बसेल !

.हिंदी इंग्लिश इंडस्ट्रीत बोल्ड सिन्स सर्रास दाखवले जात असले तरी मराठी इंडस्ट्रीत मात्र ते अजुनही फारसे आरुढ झालेले नाहीत. पण कदाचित या प्रथेला कुठेतरी पुर्णविराम लागु शकतो ते प्लॅनेट मराठीच्या नव्या वेबसिरीज द्वारे. रेगे, ठाकरे फेम दिग्दर्शक अभिजीत पानसे पुन्हा एकदा नवी रानबाजार ही नवी वेबसिरीज घेऊन येत आहे. नुकताच या वेबसिरीजचा टीझर सोशल मीडीयावर…

Read More

विधवा भावजई सोबत धाकट्या दिराने बांधली लग्नगाठ, समाजातून होतंय कौतुक !

जग सध्या खुप पुढे जात आहे. या जगात सध्य स्थितीत स्त्रिया स्वताच्या पायावर खंबीर उभ्या राहिल्या शिकल्या आहेत. आणि महत्वाचे म्हणजे या सर्वात स्त्रीयांच्या पाठी त्यांच्या घरातले पुरुष खंबीरपणे उभे आहेत. आयुष्यात कितीही खाचखळगे आले तरी कोणाचा तरी आधार असला तर आपण त्यातुन नीट उभे राहु शकतो. मग तो आधार वडिलांचा असो, भावाचा असो ,…

Read More

ब्राह्मणांचा तुला मत्सर कोणरे तू ? तू तर मच्छर !! केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

आंबटगोड फेम अभिनेत्री केतकी चितळे ही कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती कोणतीना कोणती वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते असे म्हटल्यास हरकत नाही. केतकीने आता पुन्हा एकदा एक नवा वाद तिच्या अंगाशी ओढवुन घेतला आहे. या वेळी तिने थेट शरद पवार पंगा घेतला आहे. केतकीने तिच्या फेसबुक अंकाउंटवर शरद पवार विरोधात पोस्ट…

Read More

तुझ्यात जीव रंगला !अखेर राणादा अन् अंजली बाईंचं जमलं; अक्षया-हार्दिकने गुपचूप उरकला साखरपुडा !

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलाने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ लोटला आहे. या मालिकेला आणि या मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. मालिकेत राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर अंजली पाठकची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने निभावली होती. आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे, तुमची ही लाडकी खऱ्या…

Read More

चाणक्य नीतीप्रमाणे या ३ गुणांनी परिपूर्ण पत्नीचा पती असतो भाग्यवान, जाणून घ्या !

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक सोहळा असतो. योग्य साथीदार निवडून त्याला आपल्या जीवनात आपला सखा सोबती म्हणून आणणारा क्षण म्हणजे लग्न असतो. परंतु सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपला योग्य सोबती निवडणं. काही वेळेस निवड चुकते आणि पुढे जीवनभर तो त्रास सहन करत दोघांना ही जगावं लागतं. आचार्य चाणक्य यांनी या विषयासंबंधी आपले मतं…

Read More

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठी घेऊन नाचणारा हा पोलीस आहे तरी कोण जाणून घ्या !

काही दिवसांपुर्वीच ज्योतिबाची यात्रा जल्लोषात पार पडली. गुलाबी रंगात न्हाऊन निघालेली ही ज्योतिबानगरी पाहण्यास दूरदूरहुन आलेल्या लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे जिथे गर्दी तिथे महाराष्ट्र पोलिस हे हमखास असतातच. असं म्हणतात कि सततचे बंदोबस्त ,पहारे यामुळे पोलिसांना त्यांचे आयुष्य नीट हवेतसे जगता येत नाही. त्यांच्या आवडीनिवडी जोपासता येत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हीडीओ…

Read More

स्वाभिमान फेम अक्षर कोठारीची बायको होती मोठी अभिनेत्री, पण ती आता नाही त्याच्यासोबत, जाणून घ्या !

सध्या स्टार प्रवाह वरील सर्वच मालिकांनी जोर धरलेला दिसुन येतो. टिआरपीच्या स्पर्धेत पण इतर वाहिन्यांना मागे टाकत स्टार प्रवाह वरिल मालिका अग्रेसर आहेत. त्यामुळेच या मालिकांमधील कलाकारदेखील लाईमलाईट मध्ये असतात. स्टार प्रवाहवर सध्याकाळी साडेसहाला लागणारी स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. स्वाभिमान या…

Read More

अरुंधती सर्वोत्कृष्ट आई, संजनाने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार, जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला !

रविवार ३ एप्रिलला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२२ पार पडला. गेले काही दिवस या सोहळ्याचे प्रमोशन चॅनलकडुन जोरदार चालु होत. सोशल मीडियावर , वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे, मालिकांमधुन या सोहळ्या बाबत प्रमोशन केले जात होते. त्यामुळे सोहळ्या विषयीची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात अगदीच शिगेला पोहचली होती. शिवाय चॅनल्स टीआरपी, स्लॉट लिड़रच्या बाबतीत पण स्टार प्रवाह पुढे आहेच….

Read More

अभिनेत्री विशाखा सुभेदारने ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय, म्हणाली असले घाण आरोप लावू नका !

विरंगुळा म्हणुन टीव्ही पाहिली जाते. पण टीव्हीवरसुद्धा सतत एकच रटाळ गोष्टी पाहुन लोकांना कंटाळा येतो. त्यामुळे त्यातही विरंगुळा म्हणुन चला हवा येऊ द्या , कॉमेडी एक्सप्रेस , महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या विनोदी मालिका पाहण्याकडे लोकांचा कल आहे. अशा मालिकांमध्ये रोजच्या दैनंदिन आयुष्यातील विषयांवर विनोदी ढंगात सादरीकरण केले जाते. या मालिकेतील कलाकारसुद्धा तितकेच प्रसिद्ध झाले आहेत….

Read More

वीर मराठा शोले…जे बॉलिवूड इंडस्ट्रीला वर्षांनुवर्षे जमलं नाही ते साऊथ इंडस्ट्रीने केलं, बघा !

भारताचा आजतायगतचा सुपरहिट चित्रपट म्हणुन बाहुबलीचे नाव अग्र स्थानावर असते. या चित्रपटाने आतापर्यंतचा सर्व रेकॉर्ड ब्रे़क केला आहे. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले. पहिल्या भागाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडे सुद्धा प्रेक्षक अगदी डोळे लावुन बसले होते.पहिल्या भागा प्रमाणे दुसऱ्या भागाला सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट एस. एस. राजामौली यांनी प्रदर्शित केला…

Read More