Headlines

१०० वर्षानंतर योग, शनी देवाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, प्रेमाच्या, लग्नाच्या आणि कौटुंबिक अडचणी होणार दूर !

राशीचक्र हे आपल्या भविष्यात घडणार्‍या गोष्टींबद्दल माहिती देते, त्यामुळे राशीचक्राला फार महत्त्व आहे. दररोज ग्रहांच्या बदलणार्‍या स्थितीचा आपल्या जीवनांवर परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांची दशा बदलली की चांगल्या वाईट अशा घटना आपल्या जीवनात घडत असतात. प्रत्येक राशीच्या ग्रहांच्या दशेप्रमाणे त्यांच्या जीवनात घटना घडत असत्तात. राशीचक्रामध्ये नोकरी, प्रेमसंबंध, व्यापार, शिक्षण, स्वास्थ्य, वैवाहिक जीवन, मित्रपरिवारासंबंधित अशा सर्वच…

Read More

मंगळ ग्रहाचा ४८ दिवसांसाठी मीन राशीत प्रवेश… या ४ राशींना होणार मोठा फायदा !

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांमध्ये मुख्य मनाला जाणार मंगळ ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. युद्ध, भूमी, साहस, पराक्रम, व्यवसाय यांसाठी मंगळ ग्रह महत्वाचा असतो. एवढेच नव्हे तर भौतिक सुखासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी सुद्धा मंगळ ग्रह परिणामकारक मनाला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती योग्य नसेल अशा व्यक्तींच्या आयुष्यात सुख समृध्दी नांदत नाही. मात्र…

Read More

मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर खुलणार या ५ राशींचे भाग्य, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल !

भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे आणि मकरसंक्रांत हा सण शेती संबंधित आहे. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. मकर संक्रांतीला सूर्याचे राशीमध्ये परिवर्तन होते. या…

Read More

नवीन वर्षात शनी झाले मार्गस्थ, या राशींना मिळणार मोठा लाभ, जाणून घ्या !

भारतीय फलज्योतिषातील शनि हा एक ग्रह आहे. कुंडलीमध्ये शनि या ग्रहाला फार महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या कुंडलीमधील शनिची स्थिती जर ठीक असेल तर आपल्या आयुष्यात सर्वच चांगल्या व सुखदायक गोष्टी ठरतात. पण जर शनिची स्थिती ठीक नसेल तर त्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक असा प्रभाव पडत असतो. शनीच्या दशा, अंतर्दशा आणि महादशा यामध्ये कर्मांनुसार फळ प्राप्त…

Read More

रात्री झोपताना बेडवर चुकूनही ठेवू नका या वस्तू, भोगावे लागतील वाईट परिणाम !

आयुष्यात असा एखादा काळ येतो जेव्हा आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. या अडचणींचे कारण आपल्याला समजत नाही. काही वेळेस घरातील वास्तू शास्त्रानुसार काम न झाल्यास जीवनात अडचणी येतात. शिवाय दैनंदिन जीवनात आपण अशा काही चुका करतो याचा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यात पाहण्यास मिळतो. काही लोकांना झोपतेवेळी काही वस्तू सोबत घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र ती…

Read More

पैसे मोजून मोजून थकून जाल, यावर्षीचा सर्वात मोठा राजयोग, या ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ !

ग्रह नक्षत्र यांच्या स्थितीवर राशी अवलंबुन असतात. सुर्य, चंद्र, राहु, केतु यांचा कधी कोणत्या राशीत प्रवेश होतो या देखील गोष्टी यावर फरक पाडतात. आणि राशींवर पडणारा फरक हा त्या राशींच्या व्यक्तींवर पडत असतो. त्यामुळे व्यक्तीचे आयुष्य वेगवेगळ्या परिस्थितीतुन जाते. चंद्र, सुर्य, ग्रह, तारे याच्या चांगल्या चालीमुळे येणाऱ्या काळात पाच राशींना राजयोग अनुभवायला मिळणार आहे. या…

Read More

घरात ठेवा या ४ वस्तू, आयुष्यभर होणार नाही धनाची कमी, छपरफाड पैसे येईल घरात !

प्रत्येकाच्या घरात सुख शांती लाभेल असे या सुखशांती मागील कारणे वेगवेगळी असू शकतातया सुखशांती मागील कारणे वेगवेगळी असू शकतात. काही वेळेस घरात वास्तुदोष असल्याकारणाने मन शांत राहत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे आपण घरात ज्याप्रकारे वस्तूंची मांडणी करतो ती वास्तुशास्त्राला अनुसरून नसते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. काही लोक पैशामुळे खूप त्रस्त असतात. वास्तुशास्त्रानुसार काही कारणामुळे…

Read More

फक्त झोपताना तुळशीचे पाने ठेवा या ठिकाणी, पैश्याची आणि नोकरीची अडचण होईल कायमची दूर !

आपल्याकडे झाडांमध्ये तुळशीला प वि त्र मानले जाते. कोणत्याही प वि त्र कार्यात तुळशीची पाने आ व र्जु न वापरली जातात. एखादी गोष्ट प वि त्र करायची असेल त्यावर तुळशीच्या पात्र असलेले पाणी शिं प ड ले जाते. तुळशीची पाने विष्णुला प्रिय असतात असे म्हटले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त ही तुळशीचे…

Read More

लक्ष्मीदेवीच्या कृपेने आणि मंगल ग्रहाच्या बदललेल्या चालीमुळे या राशींना धनलाभाचे मार्ग होणार मोकळे आणि मिळणार मोठी खुशखबर !

युद्ध, भूमी, साहस, पराक्रम, व्यवसाय यांसाठी मंगळ ग्रह महत्वाचा असतो. एवढेच नव्हे तर भौतिक सुखासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी सुद्धा मंगळ ग्रह परिणामकारक मनाला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती योग्य नसेल अशा व्यक्तींच्या आयुष्यात सुख समृध्दी नांदत नाही. मात्र मंगळ ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशामुळे काही राशींना याचा फायदा होणार आहे. चला तर जाणून घेऊ…

Read More

विष्णू आणि लक्ष्मीच्या कृपेने फक्त या उपायांनी घरात होईल भरभराट, कोणत्याच गोष्टीची राहणार नाही कमी !

पैशांची गरज नाही असा व्यक्ती या जगात शोधून सापडणार नाही. त्यामुळे प्रत्येक जण पैसे कमी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. यात काहींच्या प्रयत्नांना यश येते तर काहींना अपयश भोगावे लागते. तुम्हाला धनसंपत्ती हवी असेल तर तुमच्या आचरणात सुद्धा चांगले बदल घडणे आवश्यक आहे. यासाठी तुमचे विचार चांगले असावेत, कर्म चांगले असावेत. एकमेकांबद्दल चांगले चिंतावे. जेणेकरून तुम्हाला…

Read More