Headlines

बॉलीवूडच्या या 5 टॉप कपल्सना पकडले एकत्र, नंबर ४ वाली जोडी पाहून तर थक्क व्हाल !

बॉलिवूडमध्ये कलाकार, चित्रपट, ग्लॅमर या सगळ्या गोष्टी आल्याचं. पण त्यासोबतच नातेसंबंध आणि अफेअर्स या गोष्टींना देखील तितकंच महत्त्व दिल जातं. कलाकारांच्या अफेयर्सच्या बातम्या वाऱ्यासारख्या अगदी क्षणात सर्वांपर्यंत पोहोचतात. या मागचे कारण म्हणजे चाहत्यांची उत्सुकता, जी त्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल जाणून घेण्यास भाग पाडते. यात काही दुमत नाही की या स्टारडममागे अनेक गुपितं दडलेली आहेत, कोणतं नातं कधी कोणाशी जोडावं आणि कधी तुटावं हे कळणं कुणालाही अवघडच जातं. चला तर आज अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे अभिनेत्रींसोबत बेडरूममध्ये अडकले होते आणि या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात देखील हे कलाकार अडकले होते.

करिश्माने अजय-काजोलला पकडले – ९० च्या दशकात करिश्मा कपूर आणि अजय देवगणचे नाते चर्चेत होते. पाच चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघांमध्ये खोल नाते निर्माण झाले. मात्र अजयने या नात्याचे गांभीर्य न दाखविल्यामुळे तो वादाला कारणीभूत ठरला. तेवढ्यात करिश्माने अजयला फोन केला असता तिला फोनवर कोणत्या तरी महिलेचा आवाज आला आणि ती होती काजोल. त्यावेळेस काजोल अजयच्या बेडरूममध्ये होती, जेव्हा करिश्माला हे कळाले तेव्हा तिला खूप राग आला, शेवटी करिश्माने अजयसोबतचे सर्व संबंध तोडले आणि अजयने १९९९ मध्ये काजोलसोबत लग्न केले.

मनीषाने नाना पाटेकर-आयेशा जुल्काला पकडले – मनीषा कोईराला एकेकाळी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेले अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पण नाना पाटेकर यांचा रागीट आणि सकारात्मक स्वभाव आणि अभिनेत्री आयेशा जुल्कासोबतचे नाते यामुळे हे नाते फार काळ टिकले नाही. असेच एकदा मनीषाने नाना आणि आयेशाला हॉटेलच्या खोलीत पकडले आणि हॉटेलमध्ये चांगलाच गोंधळ झाला.

शाहिदने प्रियांका चोप्राच्या घराचा दरवाजा उघडला – २०११ मध्ये घडलेली हि घटना जेव्हा प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सकाळी ७:३० वाजता प्रियंका चोप्राच्या घरावर छापा टाकला होता. पण या सगळ्यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याचे दार शाहिद कपूरने उघडले, तेही फक्त चड्डीत आणि या सगळ्यानंतर ही बातमी आणखी पसरायला वेळ लागला नाही. पण प्रियांकाने असं काहीसं बोलून सगळं हाताळलं.

जेव्हा रिपोर्टरने राणी-गोविंदाला बेडरूममध्ये एकत्र पाहिले – रिपोर्ट्सनुसार, राणी आणि गोविंदा ‘हद कर दी आपने’च्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या खूप जवळ आले होते. पण गोविंदा विवाहित आणि दोन मुलांचा बाप असूनही तो आपल्या मुलांना आणि पत्नीला सोडून राणीच्या घरी येऊ लागला. पण गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा एक रिपोर्टर मुलाखत घेण्यासाठी राणीच्या घरी पोहोचला, तेव्हा गोविंदा ड्रेस घालून बेडरूममधून बाहेर जाताना दिसला. याशिवाय गोविंदा आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन राणीशी लग्न करण्यास तयार नव्हता आणि हेच त्यांच्या ब्रेकअपचे कारण ठरले.

संजय दत्त सुष्मिता सेनच्या खोलीत होता – संजय दत्त सुष्मिता सेनला पहिल्यांदा एका कार्यक्रमाच्या स्टेजवर भेटला होता, त्यानंतर ते एकमेकांना भेटले आणि नंतर एकमेकांचे मित्र बनत प्रियकर झाले. हे प्रकरण एवढ्यापर्यंत पोहोचले होते की, संजय दत्त परदेशात पोहोचला होता, आणि तिच्या खोलीत थांबला होता आणि यादरम्यान, जेव्हा एक रिपोर्टर सुष्मिताच्या हॉटेलच्या खोलीत मुलाखतीसाठी आला तेव्हा संजय दत्तने तिचा हात धरलेला दिसला आणि त्याचा परिणाम त्यांच्या लग्नावर खूप खोलवर झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !