चाणक्य नीतीप्रमाणे या ३ गुणांनी परिपूर्ण पत्नीचा पती असतो भाग्यवान, जाणून घ्या !
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक सोहळा असतो. योग्य साथीदार निवडून त्याला आपल्या जीवनात आपला सखा सोबती म्हणून आणणारा क्षण म्हणजे लग्न असतो. परंतु सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपला योग्य सोबती निवडणं. काही वेळेस निवड चुकते आणि पुढे जीवनभर तो त्रास सहन करत दोघांना ही जगावं लागतं. आचार्य चाणक्य यांनी या विषयासंबंधी आपले मतं…