Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

चाणक्य नीतीप्रमाणे या ३ गुणांनी परिपूर्ण पत्नीचा पती असतो भाग्यवान, जाणून घ्या !

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक सोहळा असतो. योग्य साथीदार निवडून त्याला आपल्या जीवनात आपला सखा सोबती म्हणून आणणारा क्षण म्हणजे लग्न असतो. परंतु सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपला योग्य सोबती निवडणं. काही वेळेस निवड चुकते आणि पुढे जीवनभर तो त्रास सहन करत दोघांना ही जगावं लागतं. आचार्य चाणक्य यांनी या विषयासंबंधी आपले मतं…

Read More

या वेबसिरीजने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, तुम्ही बघाल तर तुम्हीपण वेडे व्हाल !

लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात लोकांच्या अधिक परिचयाचं झालं. वेबसिरीज त्या पूर्वी देखील प्रदर्शित होतं होत्या. अनेक वेबसिरीजमध्ये मोठ्या प्रमाणात बोल्डनेस दाखवला जातो. या अशा वेबसिरीज आपण आपल्या कुटुंबासोबत बसून पाहू शकतंचं नाही. बोल्डनेस असलेल्या अनेक वेबसिरीज देखील हिट ठरल्या आहेत. हल्ली ही अनेक नवनवीन वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. “फर्जी काका” नावाची एक…

Read More

मला तू आवडतेस, पळून चल, आपण दोघे मज्जा करू म्हणणाऱ्या मुलाच्या सोबत असे काही झाले कि वाचून धक्का बसेल !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. प्रेम ही एक सुंदर भावना आहे. परंतु हेच प्रेम जेव्हा एकतर्फी होतं आणि त्यातून आपण प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून जबरदस्ती प्रेमाची अपेक्षा करतो. धौलपूर येथे अशीच एक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आशिकला त्रासलेल्या तरुणीने असे पाऊल उचलले की एकच…

Read More

बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली काय करतात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

दोन लोक जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांचे जग जणू एकमेकांभोवतीचं फिरते. आपल्याला सतत एकमेकांसोबत राहायला आवडतं, वेळ घालवायला आवडतो, दिवसभर एकमेकांशीच बोलत राहावंसं वाटतं. पण जर ते काही कारणास्तव एकमेकांपासून दूर राहिले तर दोघांना ही एकमेकांची आठवण येते. दोघांच्याही मनात भेटीबद्दल इच्छा जागृत राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की मुली जेव्हा त्यांच्या बॉयफ्रेंडला…

Read More

में झुकेगा नही म्हणणाऱ्या पुष्पाने नाकारली करोडो रुपयांची गुटख्याची जाहिरात, मात्र अक्षय कुमारने घेतला हा निर्णय !

काही गोष्टी शरीरासाठी हानिकारक असतात हे माहित असुन देखील त्या विकल्या जातात. तसेच त्या विकण्यासाठी वेगवेगळ्या सेलिब्रेटींकडुन त्यांची मार्केटींग करुन घेतली जाते. या प्रकरणी अजय देवगण आणि शाहरुख खानला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता ही वेळ अभिनेता अक्षय कुमारवर आली आहे. या संबधी अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून माफी मागितली आहे. या मध्ये त्याने लिहीले आहे…

Read More

डॉक्टर आपल्या दिवसाची सुरुवात बदाम आणि अक्रोड खाऊन का करतात, जाणून घ्या !

दिवसाची सुरुवात नेहमी प्रसन्न व्हावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. या साठी आपला मुड चांगला असणे गरजेचे असते. आणि मुड चांगला असण्यासाठी पोट पण भरलेले असणे गरजेचे असते. सकाळी भिजवलेले बदाम खावे असे म्हणतात. या पाठी सुद्धा काही कारणे आहेत ती एका न्यूट्रिशनिस्ट सांगितली. त्या स्वता त्यांच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी आणि भिजवलेले बदाम खाऊन…

Read More

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठी घेऊन नाचणारा हा पोलीस आहे तरी कोण जाणून घ्या !

काही दिवसांपुर्वीच ज्योतिबाची यात्रा जल्लोषात पार पडली. गुलाबी रंगात न्हाऊन निघालेली ही ज्योतिबानगरी पाहण्यास दूरदूरहुन आलेल्या लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे जिथे गर्दी तिथे महाराष्ट्र पोलिस हे हमखास असतातच. असं म्हणतात कि सततचे बंदोबस्त ,पहारे यामुळे पोलिसांना त्यांचे आयुष्य नीट हवेतसे जगता येत नाही. त्यांच्या आवडीनिवडी जोपासता येत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हीडीओ…

Read More

‘स्वाभिमान’ सिरीयल फेम ‘पल्लवी शिर्सेकर’ अर्थात अभिनेत्री ‘पूजा बिरारी’ आहे तरी कोण जाणून घ्या !

स्टार प्रवाह वरिल संध्याकाळी साडेसहा वाजता लागणाऱ्या स्वाभिमान मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. विशेषता कॉलेजवयीन मुलांचा चाहता वर्ग या मालिकेचा जास्त आहे. कॉलेजचे जीवन, त्यात खुलणाऱ्या प्रेमकथा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते या सर्व गोष्टींमुळे स्वाभिमान मालिका प्रेक्षकांना खिळवुन ठेवत आहे. या मालिकेमुळे त्यातील प्रत्येक कलाकार देखील सध्या चर्चेत असतात. या मालिकेत अभिनेत्री पुजा…

Read More

स्वाभिमान फेम अक्षर कोठारीची बायको होती मोठी अभिनेत्री, पण ती आता नाही त्याच्यासोबत, जाणून घ्या !

सध्या स्टार प्रवाह वरील सर्वच मालिकांनी जोर धरलेला दिसुन येतो. टिआरपीच्या स्पर्धेत पण इतर वाहिन्यांना मागे टाकत स्टार प्रवाह वरिल मालिका अग्रेसर आहेत. त्यामुळेच या मालिकांमधील कलाकारदेखील लाईमलाईट मध्ये असतात. स्टार प्रवाहवर सध्याकाळी साडेसहाला लागणारी स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. स्वाभिमान या…

Read More

रणवीर कपूरची होणारी बायको आलीय भट्ट आहे तब्बल एवढ्या करोड रुपयांची मालकीण, जाणून थक्क व्हाल !

बॉलिवुडची बबली गर्ल अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच कपूर खानदानाची सून होणार आहे. सध्या बीटाऊनमध्ये या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. आलिया मार्च मध्ये तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. कमी वयातच आलियाने तिच्या अभियन कौशल्यातुन चिक्कार पैसा कमावला. स्वताच्या हिमत्तीवर तिने करोडोची प्रोपर्टी उभी केली. अभिनेता रणबीर कपूरच्या होणाऱ्या बायकोकडे एक नव्हे तर तब्बल…

Read More