कॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा !
मरण यायचेच असेल तर ते लगेच यावे उगीच तडफडत येऊ नये असे म्हणतात. त्यातच कॅन्सरसारखा अतिभयंकर आजार तर कोणालाच होऊ नये. कारण जसा हा आजार भयंकर तसाच त्यावरील उपचार देखील अतिभयंकर असतात. कॅन्सरसारखा भयंकर रोग बरा होण्यासाठी अजुनतरी कोणतीही औषधे निघालेली नाही. त्यासाठी केमो थेअरपीसारखे कठीण आणि महागडे उपचारच लागतात. पण त्यातही एवढे सगळे केल्यावर…